Wednesday 13 November 2019

मनाला स्पर्शणारा 'गुजारा'



अंधेरीच्या प्रसिद्ध रिफ्लेक्शन मध्ये संगीताच्या मैफिलीत खळबळ उडवणारा देशप्रेमावर आधारित एक नवीन सोलो 'गुजारा' जो सर्वोपरि आहे ह्याचे लाँच झाले. हे गाणे गायले आहे गायक वरूण भारती यांनी तर करण शर्मा यांनी ते लिहिले असून संगीतबद्ध देखील केलेले आहे.टी-सिरीज अंतर्गत रिलीज करण्यात आलेल्या ह्या गाण्याच्या विडिओमध्ये अभिनय केला आहे नवोदित युवा कलाकार रायो एस बाखिरता आणि अर्लिन उपासना यांनी तर जॅक यांनी ह्या व्हिडीओ चे दिग्दर्शन केले आहे. 
 



या गाण्याचे वैशिष्ठ्य जाणण्यासाठी हे गाणे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

Tuesday 5 November 2019

ललित पंडित यांनी चिरंतन मधुरतेसह जुन्या संगीताला केले जागृत!

कुमार सानु, अभिजीत भट्टाचार्य, अलका याग्निक आणि ललित पंडित यांच्या मधुर स्वरांनी परिपूर्ण नवीन गाण्यांसह ललित पंडित यांनी संगीत क्षेत्रतील अविस्मरणीय काळातील सोनेरी गीत परत आपल्या भेटीस आणले आहे. ही रोमँटिक गाणी टीव्हीएफ आणि एमएक्स प्लेयरवरील फ्लेम्सच्या दुसर्‍या सीझनच्या कथेचा अविभाज्य भाग आहेत. योगायोगाने  फ्लेम्सच्या पहिल्या सीझनमध्ये जतिन-ललित यांच्या पेहला नशा, ये वादा रहा यांसारख्या सदाबहार गाण्यांचा  समावेश असलेला दिसून येतो. 

ललित पंडित सांगतात की, "फ्लेम्स या वेब सिरीज चे निर्माते, जतिन-ललित यांच्या संगीताची आवड असणारे तरुण आहेत. या सिरीजच्या दुसऱ्या सिजनसाठी ९०च्या काळातील संगीतातील अमरत्व कायम ठेवत मी ही नवीन गाणी तयार करावीत व ती कुमार सानू, अलका याज्ञिक आणि अभिजीत भट्टाचार्य यांसारख्या दिग्गजांच्या स्वरात असावीत अशी त्यांची ईच्छा होती. ही गाणी स्वरबद्ध करताना सर्व गायक देखील तितकेच उत्साही होते आणि जेव्हा आपण एपिसोड पाहता तेव्हा आपल्याला त्या अभिनेत्यांशी जुळणारा ताजेपणा आणि तरूण ऊर्जा या गाण्यांतून दिसून येते."

फ्लेम्स या वेब सिरीज मध्ये तीन गाणी असून आलोक रंजन झा यांच्या लेखणीतून ती अवतरली आहेत. संगीत दिग्दर्शक ललित पंडित यांनी ही गाणी कुमार सानू, अलका याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य व स्वतःच्या मधूर स्वरांनी स्वरबद्ध केलेली आहेत.

१)"खामोशिया लबोंपे है, दिल मे हैं जादुगरी|"
गायक - कुमार सानू, अलका याज्ञिक

२) "कुछ तो दिल ने दिल से कहा हैं|"
गायक - ललित पंडित

३) "थामे दिल को कब से मै खडा हू राहो मे|"
गायक - अभिजीत भट्टाचार्य

Friday 1 November 2019

WomeNation Summit Invites Dr. Rekha Chaudhari


The Confederation of Indian Industry or the CII, organized CII IWN’s 4th WomeNation summit recently. Titled #BeyondBoundaries, the summit was graced by revered thought leaders. Among the invitees to speak at this prestigious summit was Dr. Rekha Chaudhari, the Global Wellness Ambassador of India and a successful businesswoman as the Managing Director for OneLine Wellness. Her stint across borders garnered her a lot of fame and inspired women across the globe to be self-sufficient, independent and self-reliant.

She avers, “It is an absolute honour to speak at such a big, successful and prestigious platform. Delegates were impressed and inspired by my tale.”

“We have received a very encouraging feedback from the participants who were delighted with the topics and the quality of discussions,” said a CII spokesperson.

More power to Rekha Chaudhari!